जर्मनीला मागे टाकून २०२६ पर्यंत भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा एका...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. इंग्लंड स्थित CEBR अर्थात आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्था यांच्या एका अहवालात हा...

आयकर विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली : 2019-20 या मूल्यमापन वर्षासाठी काही विशिष्ट श्रेणीतील करदात्यांना आयकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 जुलै 2019 पर्यंत असलेली मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत 31 ऑगस्ट 2019...

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या सौदी अरेबिया दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौ-यावर जाणार आहेत. ते रियाझ इथं गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील. या भेटी मोदी सौदीचे राजे...

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांग्लादेशावर ११० धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशावर ११० धावांनी विजय मिळवला. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला...

ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद 8 आणि 9 ऑगस्टला शिलाँग येथे होणार

नवी दिल्ली : ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद यंदा येत्या 8 आणि 9 ऑगस्टला मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणार आहे. केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग,...

सुरक्षा विषयक कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण दले पूर्णतः सुसज्ज- संरक्षणमंत्री

370 कलम रद्द करण्यामुळे आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने 70 वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली : सरकारने 370...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या अध्यक्ष अँजेला मर्केल आज नवी दिल्लीत ५ व्या द्वैवार्षिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचव्या द्वैवार्षिक आंतरसरकार परिषदेसाठी जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्केल काल संध्याकाळी तीन दिवसाच्या भारत भेटीवर आल्या आहेत. या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद मोदी आणि मर्केल संयुक्त अध्यक्षपदी...

आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...

२०१६ ते २०२१ या कालावधीत दरवर्षी सुमारे साडे पाच कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असून मोठ्या संख्येने ते या योजनेशी जोडले गेले आहेत' असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज व्यक्त...

दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसोबत काल बैठक...