चारा घोटाळ्याप्रकरणी आणखी एका खटल्यात लालू प्रसाद यादव दोषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंडच्या दोरांडा कोषागारातून १३९ कोटी ३५ लाख रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी रांची इथल्या...
राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’
नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी...
तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात”...
पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता ९ पूर्णांक ५ दशांश टक्क्यावर पोहोचण्याची शक्यता –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या अर्धवार्षिक वित्तीय स्थिरतेच्या अहवालानुसार पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर पोहोचण्याची...
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे.
दिवस-रात्र...
इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाचे छापे
नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित असून,...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त...
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी
नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....
कुष्ठरोग्यांबाबत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावेत-डॉ. हर्ष वर्धन यांची केंद्रीय विधी आणि सामाजिक न्याय...
नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांच्या बाबतीत भेदभाव करणारे 108 कायदे बदलावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद तसंच...
आंतरराष्ट्रीय अडथळे नाही तर जुनाट मानसिकता ही भारताच्या विकासातली मोठी समस्या – परराष्ट्रमंत्री एस....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विकासातली मोठी समस्या ही आंतरराष्ट्रीय अडथळे नसून देशातली जुनाट मानसिकता आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत चौथ्या रामनाथ गोयंका...









