लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार :...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळेच देशानं ५० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 'सबको...
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्यासंदर्भात मंत्री गटाची स्थापना
नवी दिल्ली : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळ रोखण्या संदर्भात कायदेशीर आणि संस्थात्मक ढाचा तपासण्यासाठी सरकारने 24-10-2018 च्या आदेशानुसार मंत्री गटाची स्थापना केली आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सोसावा...
इफ्फी महोत्सवाला ६ व्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा इथं चालू असलेल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी प्रक्षेकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
हा महोत्सव यावर्षी हायब्रीड पद्धतीनं घेण्यात येत आहे. आज ग्रीन...
पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीमुळे पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे : प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं. आसाम च्या...
खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी
नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला...
राजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाली असून , मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आजपासून ६ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली आहे . त्यानुसार आज रात्री...
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...
माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. कोरोनातून बरे झाल्यानंतर, तब्येत बिघडल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,...
तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय....
अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...











