कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये असं रिझर्व बँकेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून त्यांची दिशाभूल करणाऱ्या काही जाहिराती रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत. समाज माध्यमांवर अशा अनेक जाहिरातींचा प्रसार होत असून अशा संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय...
उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण
उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकता
सर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणी
अंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे : उपराष्ट्रपती
भारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली...
देशातील संक्रमितांची संख्या सव्वा २ लाखांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ४८ पूर्णांक २७ शतांश झाला आहे. गेल्या २४ तासात ५ हजार ३५५ रुग्ण बरे झाले. या काळात...
राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रुग्ण आढळलेला भाग अनेक ठिकाणी सील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर...
स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं प्रधानमंत्रींनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय परंपरा, कौशल्य यांचा मान ठेवून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.
कर्नाटकमधल्या चन्नपट्टणा स्थानकावर आत्मनिर्भर भारताला...
एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना...
दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नाही – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्याबाबत दुटप्पी भूमिका घेणं उचित नसल्याचं परखड मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या आभासी माध्यमाद्वारे आयोजित परिषदेला त्यांनी संबोधित...
एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार
नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन...
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना दूरदृश्यप्रणालीद्वारे केलं संबोधीत.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योगामुळे भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्याप्रमाणेच देशातील अन्य सूक्ष्म शक्तीही भारताची प्रतिमा उंचावू शकतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
लखनऊ विद्यापीठाच्या शताब्दी समारोहात पंतप्रधान मोदी यांनी आज...
काँगेसकडून सरकार विरोधात ‘रोजगार दो’ आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युवक काँगेसच्या स्थापना दिनी कल ऑगस्ट महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसनं वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या विरोधात राज्यव्यापी ‘रोजगार दो’ आंदोलन केलं. युवक काँग्रेसचे अध्यक्ष...











