निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित  कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू  संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे. मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/...

भारत सरकारने देशात कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यावर अतिशय उच्च स्तरावरून नियमित देखरेख केली जात...

समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं आव्हानात्मक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हर्ड इम्युनिटी, अर्थात समुह प्रतिकारक्षमता विकसित करणं हे  कुठल्याही देशाकरता मोठं आव्हान असून, केवळ वेळेवर उपचार करूनच कोविड १९ चा प्रसार रोखता येईल, असं  CSIR...

लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडरला घेरलं, तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात द्रंगबल जवळ काल रात्रीपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला लष्कर-ए-तैय्यबचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला...

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत जीएसटी भरपाई जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, यावर्षी एप्रिल ते जून या काळातल्या थकीत जीएसटी भरपाई पोटी १७ हजार कोटी रुपये आज राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशांना जारी केले.  महाराष्ट्र, कर्नाटक,...

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...

वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने केली लॅाकडाऊनची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू राज्य सरकारने रविवारपासून पूर्ण लॅाकडाऊनची घोषणा केली आहे. आजपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली असून दररोज रात्री १० ते पहाटे...

उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर इथं ९ वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन केलं. या महाविद्यालयामुळे पूर्वांचल क्षेत्रात वैद्यकीय सुविधांचा विकास होईल असा विश्वास मोदी...

मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पिकांच्या किमान हमी भावात टप्याटप्याने वाढ केली: डॉ जितेंद्र...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पिकांच्या किमान हमीभावाची पद्धत बंद करायची आहे, या विरोधकांच्या आरोपाला चोख प्रत्युत्तर देत, केंद्रीय मंत्री, यांनी या संदर्भातील आकडेवारी आणि पुरावेच शेतकऱ्यांसमोर  मांडले. वस्तुस्थिती तर अशी आहे...

भारत – बांग्लादेश दरम्यान मिताली एक्सप्रेसला दोन्ही देशातल्या रेल्वे मंत्र्यांकडून हिरवा झेंडा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध हे सामायिक वारसा, सामायिक वर्तमान आणि सामायिक भविष्य यावर आधारित आहेत, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. अश्विनी वैष्णव आणि...