जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा आज मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार इथं ही दुर्घटना झाली. परराज्यातील...

स्वदेशी लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव...

राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातला वायू गुणवत्ता निर्देशांकही धोकादायक पातळीवर, म्हणजे २०० च्या पुढे गेला आहे. त्यांचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर, दिवाळी दरम्यान फक्त संध्याकाळी...

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या ३० सप्टेंबरच्या आत घेण्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं परिपत्रक सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवलं आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान...

हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेची उजळणी

प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ? होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971. प्रश्न :राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणते...

वाहन चालन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

‘फिटनेस’, परवाना,वाहन चालन परवाना, नोंदणी आणि इतर मोटर वाहन कागदपत्रांच्या वैधतेलाही मुदतवाढ नवी दिल्ली : ज्या नागरिकांचा वाहन चालन परवाना, इतर परवाने आणि वाहन नोंदणी यांची मुदत 1 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे, त्यांच्या...

अनलॉक-3 दरम्यान कोणत्याही निर्बंधाविना नागरिक, मालवाहतूक आणि सेवांच्या वर्दळीला परवानगी देण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना...

जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारांकडून स्थानिक पातळीवर घातलेले निर्बंध केंद्रीय गृहमंत्रालयाच्या डीएमए 2005 अंतर्गत मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे नवी दिल्ली : सध्या लागू असलेल्या अनलॉक-3च्या मार्गदर्शक नियमांनुसार व्यक्ती, माल आणि सेवा यांच्या...

फाय-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना...

आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डाणांवरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमानवाहतूक महासंचालनालयानं आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक विमानउड्डानावरची बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. आज जारी केलेल्या एका परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. तथापि ज्या मालवाहातूक करणाऱ्या विमानांना...

नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे ईशान्य राज्यातल्या तसंच मुस्लिम समाजाच्या हिताला बाधा पोहोचणार नाही अशी केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2019 हे मुस्लीम समुदायाच्या विरोधात नसून देशाचे नागरिक म्हणून यांचे सगळे अधिकार अबाधित राहतील अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत...