देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज – केंद्रीय मंत्री अमित शाह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत सहकारी संस्थांद्वारे सेंद्रीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत...

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, दिल्लीत काल मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजधानी दिल्लीत आतापर्यंतचं यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदलं गेलं. दिल्लीत काल पारा 4 पूर्णांक 2 अशं सेल्सियसवर स्थिरावला...

कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...

उत्तर प्रदेशात १ हजार ४०६ विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल क्रांतीमुळेच भारत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था बनला असून या क्षेत्रात गगनाला गवसणी घालण्याची क्षमता भारतात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज उत्तर प्रदेशात...

एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बोलावली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं...

राष्ट्रपतींकडून ४५५ शौर्य पुरस्कारांची घोषणा; गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेले शहीद बी. संतोष बाबू यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र,...

२०२५ पर्यंत २ लाख किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास करण्याचं उद्दिष्ट- नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, नवभारताची संकल्पना पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य असून, २०२२-२३ मध्ये प्रतिदिन ५० किलोमीटर अशा विक्रमी वेगानं १८ हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्याचा...

महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी दरवाढ यासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही बाधित झालं. सभागृहात नियमबाह्य वर्तन केल्याबद्दल आपचे खासदार संजय सिंग यांना आज निलंबित...

सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अधिवेशन काळात किंवा इतर दिवशी सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत असं राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत सांगितलं. संसद सदस्य...

भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना चेन्नईत सूरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय हा सामना होणार आहे.कोरोना साथीमुळे भारताचे जवळपास वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असून या आधी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी...