दूरदर्शनच्या ‘वतन’ या देशभक्तीपर गीताचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘वतन’ या दूरदर्शनने निर्मित केलेल्या देशभक्तीपर गीताचे प्रकाशन झाले. हे गीत नव...

कोविड 19 मुळे जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या साथीमुळे येणाऱ्या काळात जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होऊ शकेल, असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. या मंदीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, पर्यटनावर...

सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध : प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की,...

हिंसाचार आणि दहशदवादी कारवायांनी ईश्वरावरील अतूट श्रद्धा तोडता येत नाही- प्रधानमंत्री प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील अनेक प्राचीन तीर्थक्षेत्राशी तिथलीस्थानिक अर्थव्यवस्था जोडलेली आहे, त्यामुळं श्रद्धा परंपरा आणि आधुनिकता यांचासंगम करून धार्मिक पर्यटन, रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असून, सरकारत्यासाठी प्रयत्नशील...

कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...

काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल...

सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला पुरेसा धान्यपुरवठा करण्यासाठी रेल्वेची गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्यवाहतूक

नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यान देशभरातील लॉकडाउनच्या काळात धान्यासारख्या अत्यावश्यक गरजेच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून रेल्वेची मालवाहतूक सेवा पुर्णपणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांचे स्वयंपाकघर सुरळीत चालावे म्हणून 17 एप्रिल...

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वित्तसहाय्य योजना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या. नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली....

26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन...

केंद्र सरकारची पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. यामुळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. पब-जीसह...