शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा...
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. दुपारी लोकसभेत कुठल्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्यात आलं...
वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुटसुटीत व्हावी, तसंच महसूल गळती थांबावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करणार आहेत. राज्यांचे कर आयुक्त आणि केंद्रीय...
१९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव...
शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...
बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...
देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी देशातल्या...
राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराला दिली भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराला भेट दिली. त्या ठिकाणी सीमा शुल्क विभागाकडून व्यापार सुविधा, तंत्रज्ञान, मनुष्यबळाचा सुयोग्य वापर, महसूल...
मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...











