देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आणि राज्यातही गेले काही दिवस उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुक्तीचा दर घसरत चालला आहे. काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले....
काश्मीरमध्ये चकमक – लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस दलाचे तीन अधिकारी शहीद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवारा इथं आज पहाटे सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे दोन अधिकारी आणि राज्य पोलीस...
देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींनी आज...
देशात काल २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
काल दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या...
२६ मे रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर ‘यास चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळ निवळताच भारतीय सागरी क्षेत्रात दुसऱ्या चक्रीवादळाची चाहूल लागली आहे. यावेळचं वादळ अरबी समुद्रावर नसून ते बंगालच्या उपसागरावर तयार होईल आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीला...
गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत, असं प्रतिपादन केंद्रीय रस्तेद वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल...
तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करार
नवी दिल्ली : तस्करीमुक्त देशासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ऍक्शन (AVA) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
देश तस्करीमुक्त करण्याच्या समान ध्येयाने एकत्र काम करण्याच्या दृष्टिकोनातून, रेल्वे सुरक्षा...
हमीभावानं खरेदी सुरूच राहील, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना सरकारची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतमालाची हमीभावानं खरेदी सुरूच राहील; अशी ग्वाही केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी...
भारतानं 2024 पर्यंत देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित – प्रल्हादसिंह पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं 2024 पर्यंत देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या दुप्पट करून देशाला पहिल्या क्रमांकांचं पर्यटन केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत...











