केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातल्या 19 कोटी 84 लाख...
देशभरात कोरोना लसीकरणाच्या 20 कोटींहून अधिक मात्रा दिल्या गेल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आजवर कोरोना लसीच्या 20 कोटींहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. काल दिवसभरात 20 लाख 39 हजारहून अधिक कोरोना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. तर सलग...
वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...
न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मांडली आहे.
भारतासारख्या मोठ्या देशात...
अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीमुळं रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशानं या लशीचा वापर थांबवू नये, असं...
लॉकडाऊन कालावधीत उद्योग आणि व्यापार समस्यांवर देखरेख ठेवण्यात आणि विविध हितधारकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर...
89% प्रश्नांचे निराकरण / तोडगा काढण्यात आला
मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख आणि आढाव्यामुळे निराकरण जलद व्हायला मदत झाली
दूरध्वनी क्रमांक 01123062487 आणि ईमेल- controlroom-dpiit@gov.in
नवी दिल्ली : वाणिज्य आणि...
कोरोना संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला असून आर्थिक व्यवहार ठप्प असल्यानं बेरोजगारी आणखी वाढण्याची शक्यता आहे, या परिस्थितीला तोंड...
स्टार्टअप मानांकनात देश जगात तिसऱ्या, तर महाराष्ट्र देशात अव्वल श्रेणीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप परिसंस्था आणि युनिकॉर्नच्या संख्येच्या निकषांवर भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. ते आज...
भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य टिकवणं गरजेचं – आंतरधर्मीय परिषदेत सर्वधर्मीय नेत्यांमध्ये एकवाक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य असून एकमेकांमधे सतत आणि सखोल संवाद होत राहिला पाहिजे, असं मत नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत उपस्थित सर्व धार्मिक...










