अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...
ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार
नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...
देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या...
चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी आरोग्य सुविधा मजबूत कराव्यात, असे केंद्रसरकारचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या ११ महानगरपालिकांनी पुढील २ महिने कोविड-१९ चा बंदोबस्त करता येईल, या दृष्टीनं आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, असे...
रालोआ सरकारनं घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत...
परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार
7 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू होणार
नवी दिल्ली : अनिवार्य कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि...
नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नक्षली कारवायांमुळे होणाऱ्या हिंसाचारांत तसंच देशातील त्यांच्या भौगोलिक प्रसारात घट झाल्याचं गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी काल संसदेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरांत दिली.
अशा हल्ल्यामुळे २०१९...
सीएनजी आणि वीज योग्य इंधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं...
केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ, एनआयए आणि एनसीबीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री विशेष मोहीम पदकासाठी सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल, एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था, एनसीबी नार्कोटिक्स ब्युरोचे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड या...










