पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...
UPSC २०१९ उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा येत्या २० ते ३० जुलै दरम्यान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१९ सालच्या परीक्षेत व्यक्तिमत्व चाचणी फेरीसाठी निवड झालेल्या उर्वरित उमेदवारांची परीक्षा येत्या २० ते ३० जुलै या काळात आयोजित करणार...
भारत इतर गरजू देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेरियावर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा इतर गरजू देशांना विशेषतः शेजारी देशांना आवश्यकतेनुसार करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
कोविड १९ची साथ देशात पसरत असताना...
कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १४८ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ विषाणूच्या उच्चाटनासाठीच्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेनं १४८ कोटींचा टप्पा ओलांडला. कालच्या एका दिवसातच तब्बल ८७ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी ३७ लाख...
पंतप्रधान मोदी बँका आणि एनबीएफसीच्या हितधारकांबरोबर सामूहिक चर्चेत सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान मोदी उद्या संध्याकाळी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील हितधारकांबरोबर भविष्यासाठी कल्पना आणि रुपरेषेबाबत व्यापक चर्चा करणार आहेत.
चर्चेच्या मुद्द्यांमध्ये पत उत्पादने आणि सेवेसाठी कार्यक्षम मॉडेल्स, तंत्रज्ञानाद्वारे...
वीज निर्मिती कंपन्या आणि पारेषण कंपन्यांना विलंब देयकांसाठी अधिभार वार्षिक 12% पेक्षा जास्त लावु...
या उपायामुळे कोविड-19 संकटकाळात डिस्कॉम्सवर आलेला आर्थिक भार कमी होणार
शुल्क कमी झाल्याचा ग्राहकांना लाभ होईल
नवी दिल्ली : वीज प्रणालीतील आर्थिक ताण कमी करण्यासाठी, सर्व वीज निर्मिती कंपन्या आणि पारेषण कंपन्यांना...
अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गृहसचिव अजय भल्ला,...
कोरोनाचा सामुदायिक प्रादुर्भाव नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रादुर्भाव होत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे, पण ही वाढ धीम्या गतीनं होत आहे, असंही सरकारनं...
देशातल्या कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधे काल कोविड19 चा एकही नवा रुग्ण आढळला नाही. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ३१ पूर्णांक १५ शतांश टक्के झालं...
आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सर्व संबंधितांशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी नवी दिल्लीत दुसरी अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठक घेतली. आणि आर्थिक क्षेत्रातले विविध भागधारक या बैठकीला उपस्थित होते.
आगामी वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडायच्या...











