तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. देशातील तरूण मोठ्या प्रमाणात...

भारतीय टपाल विभाग आयसीएमआर प्रादेशिक डेपो कडून दुर्गम भागांसह संपूर्ण देशभरातील चाचणी प्रयोगशाळांमध्ये कोविड-19...

नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने आयसीएमआर सोबत त्याच्या 16 प्रादेशिक डेपोंमधून देशभरातील कोविड-19 चाचणी साठी नियुक्त केलेल्या 200 अतिरिक्त प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 चाचणी कीट वितरीत करण्यासाठी करार केला आहे....

दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एस आय ए...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मु काश्मीर मधल्या ८६ ठिकाणच्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयए आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला आज सुरूवात झाली...

गोव्यात शैक्षणिक संस्था,कासिनो चित्रपटगृहे क्रूझ, जिम, स्पा, बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यात १६ ते ३१ मार्चदरम्यान सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पणजीत झालेल्या...

निकोप खेळांप्रती भारताने आपली वचनबद्धता बळकट केली, वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा)...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक स्तरावर निकोप आणि स्वच्छ खेळांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले असून वैज्ञानिक संशोधनासाठी जागतिक अँटी-डोपिंग एजन्सीला (वाडा) दहा लाख डॉलर्स...

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत सदनाचं काम वारंवार बाधीत झालं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे सदनाचं काम वारंवार बाधीत झालं. दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रेससह...

देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घ्यावी अशी एक लोक चळवळ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं....

देशाचे कृषी क्षेत्र, शेतकरी आणि गावं हाच आत्मनिर्भर भारताचा आधार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावं, हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजया राजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं. भारतीय जनता...