गव्हाची निकड असलेल्या मित्रदेशांना यापुढेही निर्यात केली जाईल – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताशी पूर्वापार मैत्रीसंबंध असलेल्या देशांमधे गव्हाची निकड असल्यास त्यांना गहू निर्यात करण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक...
निवडणूक आयोगाने ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं थेट प्रचार आणि रोड शोवरील बंदी ११ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या दरम्यान कोविड महामारी संदर्भातल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, आयोगानं राजकीय पक्षांच्या किंवा...
नवी दिल्लीत आज ‘स्वराज – भारत के स्वतंत्रता संग्राम की समर गाथा’ मालिकेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...
कर्तारपूर मार्गिकेबाबत खालिस्तानी फुटीरतावादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांना समावेश केल्याबद्दल भारतानं नोंदवला तीव्र निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमधे कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीमधे खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना दाखवल्याचा भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी...
भारतीय रेल्वेने दहा ब्रॉडगेज रेल्वे इंजिने बांगलादेशला सुपूर्द केली
बांगलादेश मधल्या वाढत्या प्रवासी व मालगाड्यांच्या वाहतुकीला यामुळे मदत होणार
नवी दिल्ली : रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज एका समारंभात...
भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत १० हजार जणांचे वाचवले प्राण – के नटराजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय तटरक्षक दलानं आपल्या स्थापनेपासून म्हणजे १९७८ पासून आजतागायत १० हजार जणांचे प्राण वाचवले आहेत, असं भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के नटराजन यांनी सांगितलं. राष्ट्रीय...
राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातल्या ६ जागांसाठी दाखल झालेल्या ७ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाला. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आज पडताळणीअंती...
विकास साधताना कोणत्याही समाजघटकावर अन्याय होऊ नये हीच भारताची भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली : सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे तत्व समोर ठेवून शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या दिशेनं भारताचं मार्गक्रमण सुरु आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
ते काल...
कंपनी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली. लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे.
तसंच...











