देशाला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या कल्याणार्थ देशाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमार्फत नवी...

थेट प्रवेशासाठी भारतीय स्पर्धा आयोगाने नमूना एक (फॉर्म I ) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये केल्या...

नवी दिल्‍ली : सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने थेट प्रवेशासाठीचे बदल अंतर्भूत करण्याच्या उद्देशाने नमूना एक (फॉर्म I) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. स्पर्धा कायदा 2002 (अधिनियम)च्या कलम 6(2) आणि...

गेल्या ५ वर्षात १ कोटी २ लाखाहून अधिक उद्योगांची नोंदणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ५ वर्षात नवीन १ कोटी २ लाख सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनी नोंदणी केली असल्याची माहिती सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने लोकसभेत...

10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...

पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना – सुजय विखे पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान आवास योजना एक क्रांतिकारी योजना असून अनेक वर्षांपासून घरकुला पासून वंचित राहिलेल्या समाज घटकातील शेवटच्या घटकांसाठी ही योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे असं प्रतिपादन...

अल्पसंख्याक निर्धारणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागवलं केंद्र सरकारकडून उत्तर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पसंख्याक समुदायाचं निर्धारण राज्यस्तरावर करण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागवलं आहे. देशातल्या दहा राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्य आहे, मात्र आजवर तसं जाहीर करण्यात...

वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, केंद्र सरकारचं राज्यसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ राजेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. पहिलं मानवी...

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत. फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...

आयपीयल किक्रेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीयल किक्रेट स्पर्धेत शारजा इथं काल रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सनं, रॉयल चॅलेजर्स बगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. बगळुरुनं प्रथम फलंदाजी स्वीकारत...