शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत 2019-20 या हंगामासाठी सर्व खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याला मंजूरी...
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं आज चीनच्या हान यू हिचा १७-२१, २१-११, २१-१९...
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत विश्वास दर्शक ठराव मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या भवितव्याचा निर्णय आज राज्य विधानसभेत होणार आहे.
राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला...
दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, दिल्ली सरकारच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात २२३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीला परवानगी दिली आहे. हे दोन्ही अधिकारी वनं आणि...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ९८६ अंकांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजार निर्देशांकानं आज ९८६ अंकांची उसळी घेतली आणि तो ३१ हजार ५८९ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...
दिल्लीत धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, 54...
प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी व्यक्त केलं तीव्र दुःख / आगीच्या घटनेच्या चौकशीचे राज्यसरकारचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात राणी झाशी मार्गावरच्या घाऊक धान्य बाजारातल्या तीन मजली इमारतीला सकाळी...
वाधवान कुटुंबाला ताब्यात घेण्याची राज्याची ईडी आणि सीबीआयला विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांच्या अलगीकरणाचा कालावधी आज संपणार आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी ईडी आणि सीबीआयला पत्र पाठविल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली...
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या निमित्तानं केन बेटवा...
केंद्र सरकारने वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी १५ राज्यांना २ हजार २०० कोटी रुपये केले वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंधराव्या...
१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी
मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...










