भारताच्या अमेरिका संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा – डॉ. एस....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना समकालीन जगाची अत्यंत सूक्ष्म आणि विकसित समज होती. भारताच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र...

प्रधानमंत्री येत्या २४ ऑक्टोबरला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २४ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८२ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी...

‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी

नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. निरोगी...

लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ...

संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं. कापणी आणि बियाणं लागवडीचा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाक्वारेली सिमंड्स विद्यापीठ क्रमवारीत पहिल्या २०० मधे स्थान मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन भारतीय संस्थांचं अभिनंदन केलं आहे. IIT मुंबई, IIT दिल्ली आणि बेंगळुरुची...

राष्ट्रपती भवनात मराठी चित्रमुद्रा

डॉ.उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने प्रथमच चित्रकारांचे निवासी शिबीर नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र तथा राष्ट्रीय ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांच्या पुढाकाराने राष्ट्रपती भवनात प्रथमच देशातील ज्येष्ठ व...

प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खातेधारकांना विमा संरक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जन धन योजनेच्या सर्व खातेधारकांना, मोफत रूपे कार्ड देण्यात येते, तसेच, या खात्यासोबतच  त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण देखील देण्यात येते. आता...

नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी

नवी दिल्‍ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून...

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी भाडेवाढ केल्याबद्दल जोतारादित्य शिंदे यांनी केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी काही हवाईमार्गांवर भाडेवाढ केल्याबद्दल केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री जोतारादित्य शिंदे यांनी काल चिंता व्यक्त केली. हवाईवाहतूक सल्लागार मंडळाबरोबर काल यासंदर्भात नवी दिल्ली...