पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट यशस्वी महिला सांभाळणार आहेत. राष्ट्रपती...

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेत. त्यानुसार येत्या पाच वर्षात १० हजार नव्या एफपीओ...

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे ४०० संशयित रुग्ण देखरेखीखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये ४०० संशयितांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. जम्मू शहरात सातवरी आणि सरवाल भागात या संशयितांवर लक्ष ठेवलं जात आहे. खबरदारी म्हणून...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १ ऑक्टोबर पर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत यावर्षी १ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधीची २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत होती. युवक कल्याण...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तज्ञ डॉक्टरांशी विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली जनता निरोगी ठेवण्याची, आयुष क्षेत्राची दीर्घ परंपरा असून, आज कोविड-१९ सारख्या आजाराचा सामना करण्यात या शाखांची भूमिका अधिकच महत्वाची आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं पटकावली दोन सुवर्ण पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्स मध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण पदके पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास...

जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं राज्यांना वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य...

नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या ४०० शिख भावीकांचा दुसरा जत्था आपापल्या राज्यासाठी रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे नांदेड जिल्ह्यातल्या सचखंड गुरूव्दारात पंजाब, हरियाणा आणि दिल्ली इथून आलेल्या ४०० शिख भावीकांच्या दुसऱ्या जत्थ्याची काल रात्री १३  बस मधून रवानगी करण्यात आली. महिनाभरापासून...

‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी मार्गदर्शक-उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले...

केंद्र सरकार ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यात ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना करायचं ठरवलं आहे. राज्यांनी आतापर्यंत २ लाख...