निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या याचिकेवरील निर्णय राखीव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात, केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय,  दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून...

उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट कायम, पुढल्या ३ दिवसात पाऊस आणि बर्फवृष्टीचा हवामान...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारताच्या बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन जन सुरक्षा योजनांनी विमा आणि पेन्शन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचं अर्थमंत्री...

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेपुढं २८८ धावांचं आव्हान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत पार्ल इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २८८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन केलं. हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून, आपला राष्ट्रीय वारसा जतन करण्यासाठी...

येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रासायनिक खतांच्या वापरामुळे येत्या १५ वर्षांत कर्करुग्णांची संख्या ५० टक्क्यांनी वाढेल, अशी भीती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमधल्या शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे...

संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या उद्यापासून सुरु होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलवलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडावं याकरता सर्व पक्षांचं सहकार्य मिळवण्यासाठी या...

आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजमितीला जगातील अनेक सभ्यता नष्ट झाल्या आहेत परंतु भारतीय सभ्यता मात्र अबाधित असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. राजस्थानातील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डुंगरी...

देशातल्या महिला आमदार, खासदारांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं केरळात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. देशातल्या महिला खासदार आणि आमदाराच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना...

उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही सुरक्षित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणंही लवकरच सुरक्षित होणार आहे. हे खाद्यपदार्थ कधी तयार केले आणि ते कधीपर्यंत खाण्यासाठी योग्य आहेत अशी पाटी लावणे विक्रेत्यांना जूनपासून बंधनकारक होणार...