सिक्कीम मधल्या गंगटोक जिल्ह्यात भूस्खलन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीम मधल्या गंगटोक जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१० वर जवाहरलाल नेहरू मार्गावर १४ मैल परिसरात अचानक झालेल्या भूस्खलनात २५ ते ३० पर्यटक आणि पाच ते सहा...

दूरस्थ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसेल तर ते देशात जिथे असतील तिथून त्यांना मतदान करता यावं अशी सुविधा...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील...

गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रस्तावित गगनयान मोहीम ही 21 व्या शतकात भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमात देशवासियांशी संवाद...

कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९ दिवसापेक्षा जास्त वाढला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला. यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी...

खेलो इंडिया ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक नंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचं पुढील वर्षी हरयानामधील पंचकुला इथं आयोजन केलं जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी...

हर घर तिरंगा मोहिमेवर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याचे केंद्र सरकारचे खाजगी कंपन्याना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR निधी हर घर तिरंगा मोहिमेशी संबंधित कार्यक्रमांसाठी खर्च करू शकतात, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. काल...

आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच कौशल्य संवर्धनावरही आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास ही आजमितीला संपूर्ण देशाची महत्त्वाची गरज असून आत्मनिर्भर भारताचा तो सर्वात भक्कम असा पाया आहे. त्यामुळं आगामी काळात कौशल्य विकासाबरोबरच अपस्कीलिंग आणि रीस्कीलिंग...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...

देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी आज...