लडाखमध्ये जुलै 2020 पर्यंत 699 कि.मी. चे 96 रस्ते आणि 2 पुलांचे काम पीएमजीएसवाय...

जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 11,517 कि.मी. चे 1,858 रस्ते आणि 84 पुलांचे काम पूर्ण नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना 2001 च्या जनगणनेवर आधारीत दुर्गम भागांना जोडणारी...

राज्यातले १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णायात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले...

जम्मू-काश्मीरमधला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा भारतीय लष्करान उधळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथं नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने आज पहाटे हाणून पाडला. पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी उडवलेले एक क्वाडकॉप्टर पण नियंत्रण...

२५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी घेतली सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं...

देशात काल कोरोनाचे ५८ हजार ९७ रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात  गेल्या चोवीस तासात कोविडचे ५८ हजार ९७ नवे रुग्ण आढळले असून बाधासक्रीय रुग्णांची एकूण संख्या २ लाख १४ हजार झाली आहे. काल १५ हजार...

आज सशस्त्र दल निशाण दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्‍या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो. सशस्त्र...

केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस चालू खात्यांच्या आवश्यक तपासणीत एचडीएफसीनं...

सोनु सुद मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सोनु सुद यानं लॉकडाऊनच्या काळात घरी परततांना मृत वा जखमी झालेल्या ४०० स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी उत्तर प्रदेश,...

भारत संरक्षणदृष्ट्या सक्षम असून, सुरक्षेविषयी काहीही तडजोड शक्य नाही, असे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आता "कमकुवत" देश राहिला नसून भारताने आपली संरक्षण क्षमता वाढवली आहे. राष्ट्रीय  सुरक्षेबाबत आपण  कधीही तडजोड करणार नाही,असं आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं....

नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी पदभार स्वीकारला. 15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून...