झारखंडमध्ये तीन महिला नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये सिंघभूम जिल्ह्यात आनंदपूर गुडरी भागात आज पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केली. सिंघभूम जिल्ह्यात सोनुवा भागात ...

वेतन विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर केले. वेतन आणि बोनस आणि संबधित इतर बाबींविषयी असलेल्या...

मुक्त विचार, भिन्न मतांविषयी आदराची भावना आणि अभिनवता ही मुल्यं भारतीयांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार, भिन्नविचारां प्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत. मोदी यांनी कोझीकोड इथल्या...

प्रधानमंत्र्यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीची केली चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. प्रधानमंत्र्यांनी गांगुली दाम्पत्यांशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा...

जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि...

देशभरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

नवी दिल्ली : घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, आणि...

तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मिरचा मुद्दा अकारण उपस्थित केल्याबद्दल भारताची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी संसदेत भाषण करताना तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मीरचा मुद्दा अकारण काढल्याबद्दल भारतानं त्यांच्यावर टीका केली आहे. भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये त्यांनी बोलणं बंद करावं,...

पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया वेगाने करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती...

देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...

१७ मे पर्यंत विशेष रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १७ मे पर्यंत विशेष श्रमीक रेल्वेगाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या रद्दच राहणार असल्याची घोषणा भारतीय रेल्वेनं केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या देशव्यापी...