अरुणाचल प्रदेश हा कायमच भारताचा अविभाज्य भाग होता आणि यापुढेही राहील- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा कायम भारताचा अविभाज्य भाग होता, आणि यापुढेही तो तसाच कायम राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीननं अलिकडेच अरुणाचल प्रदेशातल्या काही...

जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी सांगितले. एकूण १ लाख १ हजार ८२७ रुग्ण...

महिलांच्या विरोधातला हिंसाचार रोखण्यासाठी उचललेली पावले

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांतील गुन्हांचा दर पाहता (गुन्हे दर बरोबर नोंदविलेल्या घटनांची संख्या/लाख असलेल्या लोकसंख्येनुसार वर्षाच्या मध्यापर्यंत) वेगवेगळ्या गुन्ह्यांनुसार तुलना केली तर त्यामध्ये समानता दिसून येत नाही. अल्पवयीन...

कांद्याची भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केले बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे. आता किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपर्यंत तर घाऊक विक्रेत्यांना २५...

तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात”...

भारतीय वायुदलाच्या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय नागरिकांना परत आणलं जाईल – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाची आणखी १९ विमानं आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून उड्डाण करणार असून या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय...

मुंबईसह अन्य महानगरांतील शाळांमध्ये सीजीआयच्या सहाय्याने नाविण्यपूर्ण उपक्रम

नवी दिल्ली : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि हैद्राबाद येथील 100 शांळामध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि निति आयोगाने, सीजीआय इंडियासोबत...

भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांचा सभात्याग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत भारत-चीन सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि इतर खासदारांनी सभात्याग केला.आज सकाळी द्विपक्षीय नेत्यांनी बैठक घेऊन भारत-चीन सीमाप्रश्नाबाबत संसदेत आपली रणनीती ठरवली....

केंद्र सरकारची ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया विभागातल्या ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्याचा फायदा ४०...

राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भर्ती संस्था स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. नोकरभर्तीची तरुणांची जुनी मागणी लक्षात घेऊन...