राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात  बंगालच्या राखी हलदरनं  सुवर्ण पदक  पटकावलं. ९३ किलो  स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६० हजारांवर

नवी दिल्ली : देशात कोविड १९ ते रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात २ हजार ७६९ रुग्ण बरे झाले,...

कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानातल्या कोटा इथं अडकलेल्या राज्यातल्या सुमारे २  हजार विद्यार्थ्यांना राज्य सरकार परत आणणार आहे. त्यांच्यासाठी १०० बसगाड्या पाठविणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी...

भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना

समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15...

अंदमान ते चेन्नई दरम्यान दूरसंचार केबल यंत्रणा पंतप्रधानांद्वारे देशाला समर्पित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणाली द्वारे अंदमान निकोबार येथील २ हजार ३०० किलोमिटर लांबीच्या समुद्राखालून टाकलेल्या केवलचा अर्थात ओएफटीचा लोकार्पण सोहळा नुकताच केला....

अहमदाबाद राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे महाराष्ट्राला महिला खोखोचं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं महिलांच्या खोखो स्पर्धेत सुवर्ण पदक पटाकवलं आहे. महिला संघानं ओडिशाचा २ गुणांनी पराभव केला या स्पर्धत...

ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...

जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...

लोकसहभागामुळेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण तसंच शहरी विभागात मिळून तीन कोटीपेक्षा अधिक घरं बांधली गेली आहेत. लोकसहभागामुळेच घरांची इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मिती शक्य झाली असं प्रधानमंत्री नरेंद्र...

देशातले ६३ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक ५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ८७ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या २४ तासात देशातील ७४ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन...