दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कालपासून महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे. या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी केली आहे. त्यानुसार राज्यात येणाऱ्या...
केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. नक्षलवादी विकास विरोधी आहेत. येत्या पाच वर्षात गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त केला जाईल, अशी...
देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी...
देशाचा कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेत आतापर्यंत ५४ कोटी ५८ लाख मात्रा देऊन झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की गेल्या २४ तासात १७ लाख...
भारतीय सैन्याने उत्तर सिक्कीममध्ये चिनी नागरिकांची सुटका केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 3 सप्टेंबर 2020 रोजी 17,500 फूट उंचीवर, उत्तर सिक्कीमच्या पठार भागात रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय सैन्याने मदतीचा हात दिला.
उणे तापमानात अडकलेल्या त्या तीन...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
राज्यातल्या २१ रेल्वे स्थानकांवर विलगीकरणांची सुविधा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं देशभरात २३ राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशातल्या २१५ रेल्वेस्थानकांवर विलगीकरण कक्षात रुपांतरीत केलेल्या रेल्वेगाड्या तयार ठेवायचा निर्णय घेतला आहे.
कोविड- १९ च्या...
३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस
नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी देशभरात लाखो...
देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...











