अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी एनसीबी, भारत आणि सीसीडीएसी, म्यानमार यांच्यात चौथी महासंचालक...
नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी आणि संबंधित बाबींवर ठोस कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एससीबी) आणि म्यानमारच्या अमली पदार्थ नियंत्रण केंद्रीय समिती (सीसीडीएसी) यांच्यात नवी दिल्लीत चौथी...
नुकतेच मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकतेच रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे. बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या...
केंद्र सरकारकडून, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ४२ कोटी १५ लाख लसींचा पुरवठा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या ४२ कोटी १५ लाख मात्रा पुरवल्याची माहिती आज दिली.
देशात २१ जून पासून राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सुरु...
मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीत देश आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर असल्याचा...
नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन टपाल कार्यालय विधेयक आज लोकसभेत गदारोळात मंजूर झालं. १८९८च्या भारतीय टपाल कार्यालय कायद्याची जागा हे विधेयक घेईल. राज्यसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. नवीन...
सरकारने किंवा रेल्वेने कधीही स्थलांतरितांकडे रेल्वे भाड्याची मागणी केली नाही-केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित व्यक्तींकडूनभाडे आकारण्याविषयी केंद्र सरकारने काहीही सांगितलेलं नाही. या व्यक्तींना घेऊनजाण्याच्या खर्चापैकी ८५ टक्के खर्च रेल्वे उचलते आहे.
१५ टक्के खर्चाची मागणीराज्य सरकारांकडून केली जात...
ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रासिलियाला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या ११व्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी ब्रासिलियाला रवाना होणार आहेत. ‘नवोन्मेशशाली भविष्यासाठी आर्थिक वाढ’ ही यावेळच्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना आहे....
सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारत मोठे यश मिळवेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात भारताला मोठे यश मिळवेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज दुरदृश्य प्रणालीद्वारे ३ दिवसीय मेरीटाईम इंडिया...
मागील वर्षात निर्मल गंगा राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सुमारे २ हजार कोटी खर्चाचे ४३ नवे प्रकल्प...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील वर्षात निर्मल गंगा राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ५० प्रकल्प पूर्ण करण्यात आले तर सुमारे २ हजार कोटी खर्चाचे ४३ नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. गंगेच्या पाण्याचे...
पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं आयोजित केलेल्या या...