हवेची गुणवत्ता सुधारण्यात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायूची गुणवत्ता सुधारण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महानगरपालिकांचं योगदान महत्त्वाचं आहे असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज...

देशभरात आतापर्यंत ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं किमान आधारभूत किमतीनुसार सुरू केलेल्या गहू खरेदीचा लाभ आत्तापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून त्यांच्या खात्यात १ लाख ५४ हजार...

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...

कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...

युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं- पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 नंतरच्या काळात तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार असून आय आय टी च्या विद्यार्थ्यांनी देशाच्या गरजा ओळखून त्यासाठी नवोन्मेषांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध व्हावं,...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातल्या लोकशाहीबाबत केलेल्या...

१६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याला १०० वर्ष पूर्ण होतील त्यावेळी देशाच्या प्रगतीत भारतीय स्टार्ट अप कंपन्यांचं योगदान महत्त्वपूर्ण असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी काल...

७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात...

आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा

नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा केली. अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव...