बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर...
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत भारताने अमेरिकेला मागे टाकले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्य़ा कोविड लसीकरण मोहिमेबाबत समाधन व्यक्त केलं आहे. देशात आतापर्यंत ३२ कोटी ३६ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या...
इंधनांच्या वाढत्या किंमतीं विरोधात केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. यामुद्द्यावरून राज्यसभेत चर्चा...
संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी...
दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.
भारताने विजयासाठी दिलेल्या...
वाहन चालन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
‘फिटनेस’, परवाना,वाहन चालन परवाना, नोंदणी आणि इतर मोटर वाहन कागदपत्रांच्या वैधतेलाही मुदतवाढ
नवी दिल्ली : ज्या नागरिकांचा वाहन चालन परवाना, इतर परवाने आणि वाहन नोंदणी यांची मुदत 1 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे, त्यांच्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या सहा वर्षात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार केला आहे, असं मत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं...
अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा...
कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही- शक्तिकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसंर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्या आर्थिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती सर्व पावलं उचलेल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी...
राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं काम केलं तर गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केला.
वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानात...