बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं एक डाव आणि १३० धावांनी जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला सामना भारतानं जिंकला.  इंदूर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात ३४३ धावांची...

बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल श्री फागू चौहान, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितिशकुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप सिंग पुरी ,श्री रविशंकर प्रसाद जी , केंद्र आणि राज्य मंत्री मंडळाचे इतर सदस्य , खासदार आमदार आणि माझ्या...

पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

केवळ कर्ज देणारी योजना या दृष्टीकोनातून न पाहता फेरीवाल्यांचा समग्र विकास आणि आर्थिक उन्नतीसाठीचा भाग म्हणून या योजनेकडे पाहावे : पंतप्रधान नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज...

जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे....

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यात ३ हजार डब्यांचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांव्या डब्याचं उत्पादन झालं आहे. रेल्वे डब्यांची वाढती मागणी पूरी करण्याच्या दृष्टीनं या डब्यांचा उपयोग...

नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स’ अहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, अशी माहिती रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. कौशल्य...

कोविड-१९ च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले...

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वित्तसहाय्य योजना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीमुळे बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अनेक उपाययोजना जाहीर केल्या. नवी दिल्लीत वार्ताहार परिषदेत त्यांनी या योजनांची घोषणा केली....

रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी केंद्र सरकार देणार २५ हजार कोटी रुपये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रखडलेल्या गुहनिर्माण प्रकल्पांच काम पुन्हा सुरु व्हावं, यासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीत...

रेल्वे कर्मचाऱ्‍यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात...