संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बेस्ट कमांड रुग्णालयासाठी संरक्षण मंत्री करंडक प्रदान
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आणि दुसऱ्या क्रमांकाच्या एएफएमसी कमांड रुग्णालयासाठी 2019 साठीचा संरक्षण मंत्री करंडक प्रदान करण्यात आला. कमांड रुग्णालय (हवाई दल) बेंगळुरुला सर्वोत्कृष्ट आणि...
देशातल्या निर्यातदारांना मुक्त व्यापार करारांचा अपेक्षित फायदा झाला नाही – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे, त्या चेन्नई इथं...
देशात आतापर्यंत कोविड १९ चे २ कोटी ८९ लाख ८४ हजार रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. लागोपाठ ४१ व्या दिवशी कोरोनावर मात केलेल्यांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
देशात आतापर्यंत...
भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाला ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा लागला शोध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाच्या उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या उत्खननादरम्यान ३ हजार टनांहून अधिक सोन्याच्या साठ्याचा शोध लागला आहे.
सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी या परिसरात...
प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामांनाच जनतेचा कौल मिळतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामे केली की जनतेचा भरभरून आशिर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि...
‘मन की बात’ चा 64वा भाग २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात' या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा...
केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयांमुळे शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मिळणार मदतीचा हात : प्रधानमंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांमुळे कष्टाळू शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मदतीचा हात मिळेल, अशी प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
शिशु कर्जांवरच्या व्याजात सवलतीचा फायदा सूक्ष्म,लघु...
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६ हजार ७५० वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ५ हजार ६११ एवढी, २४ तासातली सर्वाधिक वाढ नोंदली गेली. दिवसभरात १४० रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या १ लाख ६ हजार...
पेगॅासस हेरगिरी प्रकरणी तीन सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे...











