मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीन...
३० जूनपर्यंतची तिकिटं आरक्षित केलेल्यांना मिळणार परतावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेच्या सर्व नियमित मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना येईपर्यंत स्थगित राहील, असं रेल्वेने जाहीर केलं आहे. येत्या ३० जून पर्यंतच्या गाड्यांमधे...
देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल
नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी...
देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी आढावा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे. ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही प्रधानमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन...
प्रधानमंत्र्यांचा देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अधिक चाचण्या करण्यावर दिलेला भर, स्थानिक प्रतिबंधित क्षेत्रांचं नियोजन आणि नागरिकांपर्यंत पूर्ण आणि योग्य माहिती पोचवणं ही कोरोना विरोधातल्या लढ्यातली प्रमुख शस्त्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र...
ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...
केंद्र सरकारनं राज्यांना १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा पुरवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा विनामूल्य पुरवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ कोटी ८० लाख लशींच्या...
आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक...
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला जम्मू काश्मीर पुर्नरचना कायदा 2019 नुसार केंद्रीय कायदे लागू...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 नुसार जम्मू काश्मीर केंद्रशाससित प्रदेशाला केंद्रीय कायदे लागू करण्याच्या आदेशाला मंजूरी दिली.
जम्मू...
राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
याबाबतची अधिसूचना...











