पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं व्यापार मंडळाची बैठक पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली. २०२१- २०२६ चे परकीय व्यापार धोरण आणि...
केंद्र सरकार नागरिकांचा गोपनीयतेचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाज माध्यमांवरच्या एखाद्या संदेशामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्वाला बाधा पोहोचत असेल, आणि त्याच्या स्त्रोताचा शोध लावण्यासाठी इतर पर्याय प्रभावी ठरले नसतील, तर व्हॉट्सॲपसारख्या समाजमाध्यमाला अशा...
एमएसएमईंना वेळेवर पैसे मिळण्यासाठी केंद्र सरकारने केला ऐतिहासिक हस्तक्षेप
एमएसएमईंची थकबाकी त्वरित मिळण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून मदत मिळण्याबाबत पुढाकार
एमएसएमईच्यावतीने मुक्त ‘ट्रेडस्’ तंत्र
एमएसएमई नोंदणीच्या नावाखाली पैसे आकारणा-या बनावट संकेतस्थळापासून सावध राहण्याचा मंत्रालयाचा इशारा; केवळ शासकीय संकेतस्थळावरच नोंदणी करण्याचे आवाहन
नवी दिल्ली...
७४ व्या स्वातंत्र्यदिन राज्यासह देशभरात उत्साहात साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आज ‘राष्ट्रीय डिजीटल आरोग्य’ अभियानाची घोषणा केली. या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी...
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या ५महिन्यांच्या निचांकी पातळीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती पाच महिन्यातल्या निचांकी पातळीवर आल्याआहे तर डिझेल गेल्या ७ महिन्यातल्या सर्वात स्वस्त दरात मिळते आहे. मुंबईत आज पेट्रोलसुमारे ७७ रुपये ६४...
मतभेद विसरून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार मधल्या पाटणा इथं आज १५ विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक नेत्यांची पहिली उच्चस्तरीय बैठक झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमधे भाजपाच्या विरोधात एकत्रित आघाडी उघडण्याच्या दृष्टीने...
13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करीत भारताने ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महामारीशी लढा देत असताना भारताने आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, गेल्या 24 तासांत, 10,66,022...
राज्यातील वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला – डॉ. नितीन राऊत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीजदर कमी करायच्या निर्णयामुळे राज्यात उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री...
जागतिक गोंधळाच्या काळात भारत जगाची नवी आशा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक गोंधळाच्या काळात भारत आज जगाची नवी आशा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वडोदरा इथल्या स्वामीनारायण मंदिरांनी आयोजित...
यंदाच्या आषाढी यात्रे दरम्यानही भाविकांसाठी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर बंदच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आषाढी यात्रेदरम्यानही विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र १२ जुलै पासून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑनलाईन पध्दतीने २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे...











