भाजपा अध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरच जागा वाटपाबाबतचं चित्रं स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीनंतरच जागा वाटपाबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा...
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातला टोमॅटो बाजारात आल्यानंतर टोमॅटोचे भाव आटोक्यात येतील, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी...
अरबी समुद्राच्या मध्य पुर्व आणि ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजराथच्या किनारपट्टीजवळ पश्चिमेकडे वायव्य...
जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि...
भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं...
रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, आनंदी गोपाळ सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आज ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली इथं आयोजित ६७ व्या राष्ट्रीय...
आत्मनिर्भर भारत अभियानाचा उपयोग केवळ भारतालाच नाही; तर संपूर्ण जगाला होईल – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन ,...
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आज निती आयोग जारी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे. या निर्देशांकामध्ये २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्ये...
राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी,...
कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःच्या संरक्षणासाठी घरगुती मास्कचा वापर करावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी घरगुती मास्कचा वापर करावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
जगभरात कित्येक देशात घरगुती मास्कचा उपयोग केल्याने त्याचा स्वतः ला...











