खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला दृढ करण्याच्या दिशेनं एक पाऊल म्हणून खाजगी आणि सरकारी शाळांनी परस्पर समन्वयानं कार्य करावं, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळात भरकटलेल्या ओएनजीसीच्या बार्जवरील सुमारे सहाशेपैकी १८८ लोकांना सुरक्षितपणे वाचवल्यानंतर आयएनएस कोची जहाज मुंबईला परतले. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर या जहाजारीवरील धाडसी वीरांनी या...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते....

भारतीय भाषा शिकण्यासाठी अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर- केंद्रसरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विज्ञान आणि तंत्रज्ञानात अभिनव संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्रसरकारने भारतीय भाषा शिकण्यासाठीचं अॅप तयार करण्याची स्पर्धा जाहीर केली आहे. भारतीय संस्कृतीच्या विविधतेत सुसंवाद घडवून आणण्याच्या...

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी...

लघु उद्योगांना सरकार कर्ज उलब्ध करून देणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ देता यावं यासाठी सरकार कर्ज उलब्ध करून देणाऱ्या नव्या संस्थांचा शोध घेत असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी...

मुझफ्फरनगमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं उत्तर प्रदेश सरकारला मुझफ्फरनगमध्ये  झालेल्या विद्यार्थ्याच्या मारहाण प्रकरणी नोटीस बजावली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातल्या खुब्बापूर गावातल्या एका खाजगी शाळेतल्या शिक्षकानं एका विद्यार्थ्याच्या श्रद्धेचा निरर्थकपणे...

महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगार नरेंद्र मोदींनी हिरावून घेतल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले असून महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा आरोप काॅग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो पदयात्रेत नांदेड...

देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...

देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत...