राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय...

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायलयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची त्यांच्या कार्यकाळातल्या वागणूकीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गोगोई हे या आधीच सेवानिवृत्त झाले असल्यानं...

कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...

उत्तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं पारा थोडा खाली आला. दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती....

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. दुपारी लोकसभेत कुठल्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्यात आलं...

बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडिएफ स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध...

पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...

सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी त्यांनी तीन...

राज्यसभेचे नवे अध्यक्ष जगदीप धनखड यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांकडून प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२...

महाराष्ट्राचा जलतरणपटू प्रभात कोळीला ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला आज मानाचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे . 29 सप्टेंबर 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद...