काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या...
जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही.
उद्या सकाळी...
इराणमधून २३६ भारतीयांची सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रभावित इराणमधून २३६ भारतीयांची सुटका करण्यात आली असून, त्यांना राजस्थानात जैसलमीर इथे लष्कराच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तिथं ते चौदा दिवस राहतील....
देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...
जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा फेटाळली.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा फेटाळली.
या परीक्षा पुढे निर्धारित वेळीच होतील,...
गडचिरोलीत २२ गावांचा नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या...
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली दुसर्या कार्यकाळातील पहिली मंत्रिमंडळ बैठक
शेतकऱ्यांसाठी घेतले ऐतिहासिक निर्णय
14 वर्षानंतर प्रथमच एमएसएमई व्याख्या बदलली
मध्यम उद्योगांची परिभाषा 50 कोटी रुपये गुंतवणूक आणि उलाढाल 250 कोटी रुपये पर्यंत वाढली
खरीप हंगाम 2020-21 साठी सरकारने उत्पादन खर्चाच्या किमान...
खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत दुती चंदनं पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्तरावरच्या खेलो इंडिया स्पर्धेत कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचं प्रतिनिधित्व करत असलेली भारताची वेगवान धावपटू दुती चंद हीनं १०० मीटर...
देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन अकादमीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या...
देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
देशभरात शौचालयांची उभारणी...











