भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालु खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. या...
लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करता येईल. दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना ही...
G20 विज्ञान शिखर परिषद त्रिपुरातील आगरतळा इथं सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : G २० परिषदेची दोन दिवसीय विज्ञान-२० परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली त्रिपुरातील अगरतला, इथ हपानिया इंटरनॅशनल फेअर ग्राउंडवर आजपासून सुरु झाली. G२० बैठकीचा एक भाग म्हणून 'क्लीन एनर्जी...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा...
अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली : अमेरिकेचे गृहमंत्री मायकेल आर. पॉम्पिओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
गृहमंत्री पॉम्पिओ यांनी पंतप्रधानांचे निवडणुकीतल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी...
लहान अणूभट्ट्यांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर...
विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं – डॉ. सुभाष सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष...
जीवनावश्यक वस्तुंची थेट विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करत...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या...
वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यापासून सक्रीय करदात्यांची संख्या एक कोटी एकवीस लाखांवर पोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्तू आणि सेवाकर मंत्रीगटाची बैठक काल बंगळुरु इथं झाली. कर चुकवणाऱ्यांवरची कारवाई तसंच, वस्तू आणि सेवाकराचं विवरण भरण्याच्या प्रक्रियेत...