हजारो एकरावरचा ऊस गाळपाशिवाय पडून राहण्याची भिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत. ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला...

विद्यापिठांच्या परीक्षांबाबतच्या याचिकेवर येत्या १४ तारखेला सुनावणी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठांच्या परीक्षा रद्द करण्याच्या महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारच्या भूमिकेवर विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिला असून या प्रकरणाची सुनावणी येत्या १४ तारखेला...

चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम...

देशातल्या ७५०० व्या जनौषधी केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे. यावेळी ते देशातल्या ७ हजार ५०० व्या जनौषधी केंद्राचे लोकार्पण करणार...

देशातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ हजारांच्या पलिकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड19 मुळे आणखी 35 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 308 झाली आहे. यातले 22 रुग्ण महाराष्ट्रातले होते. राज्यात आतापर्यंत 149 जण या...

हाथरस इथल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा – रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात हाथरसच्या चांडपा गावात दलित मुलीवर झालेला  सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या तिच्या मृत्यू प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित सर्व आरोपींना कठोर शिक्षा...

नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज – अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी सहकारी बँका ही काळाजी गरज असून सहकार क्षेत्राची व्याप्ती दिवसोंदिवस वाढवण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आणि सहकार गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नागरी सहकारी...

छत्तीसगडमध्ये एक नक्षलवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली. चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख...

विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी ११ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्र शिक्षण विभागाकडून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ऑन लाईन नोंदणी प्रक्रियेला ११ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली...