लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्राचं खेरी जिल्हा कारागृहात आत्मसर्मपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा यानं आज लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात आत्मसमर्पण केलं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आशिष मिश्राला या प्रकरणी...
लस पुरवठा करण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोनच्या माध्यमातून लस पुरवठा करण्याच्या मोहिमेचं काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याहस्ते उद्घाटन झालं. मणिपूरमधल्या विष्णुपुर जिल्ह्यात ही मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय वैद्यकीय...
बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण
नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल श्री फागू चौहान, बिहारचे मुख्यमंत्री श्री नितिशकुमार, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप सिंग पुरी ,श्री रविशंकर प्रसाद जी , केंद्र आणि राज्य मंत्री मंडळाचे इतर सदस्य , खासदार आमदार आणि माझ्या...
कोविड- 19 च्या प्रतिबंधासाठी सहाय्य करण्याकरिता महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड – 19 च्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासंबंधी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र आणि केरळमध्ये दोन स्वतंत्र उच्चस्तरीय पथकं पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला...
ऑनलाईन व्यासपीठांनी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहकांच्या हक्काचं उल्लंघन करू नये – केंद्रसरकारचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन व्यासपीठांनी ग्राहकांच्या निवडीमध्ये फेरफार करण्यासाठी डार्क पॅटर्न्सचा वापर करून ग्राहक हक्काचं उल्लंघन करू नये, असे कठोर निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. ऑनलाईन माध्यमांवर चुकीच्या व्यापार पद्धतींना...
30 जून 2019 पर्यंत 1.64 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी ई-नाम मंचावर नोंदणी केली
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मालासाठी रास्त भाव मिळावेत, यासाठी सरकारने ई-नाम मंच सुरु केला. देशभरातील 16 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशांच्या 585 घाऊक बाजारपेठा ई-नामशी जोडलेल्या...
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
जहाल नक्षली सृजनक्का पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जहाल नक्षली आणि कसनसूर दलमची विभागीय समिती सदस्य(डीव्हीसी) सृजनक्का गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात सिनभट्टी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली. विविध पोलिस ठाण्यांमध्ये सृजनक्कावर 144...
एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे – राष्ट्रपती रामनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस...











