रेमडेसिविर या औषधाचं उत्पादन वाढल्यामुळे, केंद्र सकारकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेमडेसिविर या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री...
भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी...
भारत – इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
चार क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेतला पहिला...
नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरचे संस्थापक महासंचालक डॉ. एन.शेषगिरी यांना आदरांजली
नवी दिल्ली : नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 ऑगस्ट 2019 रोजी डॉ.एन. शेषगिरी व्याख्यान 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी...
पुढच्या ५ वर्षांमध्ये ६० लाख नव्या नोकऱ्या, तर ३० लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार-...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२२-२३ मध्ये २५ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील, तर वित्तीय पोषणासाठी अभिनव पद्धतीनं २० हजार कोटी रुपये उभाले जातील. खाजगी-सार्वजनिक भागीदारीच्या चार निकषाद्वारे...
कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनासाठी तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी अशी भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी अत्युच्च सुरक्षा पुरवावी, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलं आहे.
भारतातून कर्तारपूरला जाणा-या मान्यवरांमधे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री...
निर्मला सीतारामन यांनी जीआयएफटी-आयएफएससी येथील आंतरराष्ट्रीय एक्सचेंजमध्ये आयएनआर – यूएसडीफ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स सुरू...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गांधीनगर येथील जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात बीएसईच्या इंडिया आयएनएक्स आणि एनएसईच्या एनएसई-आयएफएससी...
चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं सुरु केली एकखिडकी पद्धत – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५० वा इफ्फी, अर्थात भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात पणजी इथं सुरु झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली. माहिती...
चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास...
बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...











