मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे....
कोरोना रोखण्यासाठी प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारचे योग्य ते पाऊल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दररोजच्या परिस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र स्वतः...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज...
अमेरिका आणि तालिबान्यांनमध्ये होणाऱ्या शांतता कराराच्या कार्यक्रमात पी. कुमारन राहणार उपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान्यांनमध्ये उद्या दोहा इथं होणाऱ्या शांतता कराराच्या कार्यक्रमात भारताचे कतार मधले राजदूत पी. कुमारन उपस्थित राहणार आहेत.या करारामुळे अमेरिकी सैन्य अफगाणिस्तान मधून माघारी...
संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार...
एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर...
काबूल मधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे.
या हल्ल्याचं कारस्थान...
चीनकडून भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीननं भारतीय नागरिकांसाठी १८ महिन्यांनंतर व्हिजा अर्जाची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये चीनन ही प्रक्रिया थांबवली होती, तसंच भारतासोबतची विमानसेवाही स्थगित केली...
भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम फलंदाजी करत भारतीय...
इराकमधल्या चार संसद सदस्यांनी दिला राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमध्ये सुरु असलेली निदर्शनं हातळण्यात सरकारला अपयश आल्याचं कारण देत, इराकमधल्या चार संसद सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दिल माहदी यांच्यावरचा दबाव...