‘दिलखुलास’ कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित – ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा – माजी मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी...

दुष्काळ अनुदानासाठी अमरावती, नाशिक विभागाच्या वाढीव मागणीस मान्यता – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख...

मुंबई  : सन 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळासाठी विभागनिहाय मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अमरावती आणि नाशिक या विभागांनी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्याला...

मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबविली जाते....

हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : हवामान बदलाचा धोका टाळण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न व्हायलाहवेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी व्यक्त केली आहे. ते पुणे इथल्या पर्यावरण परिषदेत दूरदृश्यप्रणाली द्वारे  बोलत होते. पर्यावरण परिषद...

स्व. नंदकिशोर नौटियाल पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तीमत्व – राज्यपाल

मुंबई : स्व.नंदकिशोर नौटीयाल यांचा केदारनाथ ते मुंबई पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे व्यक्तीमत्व हे संघर्षातून उभे राहिले आहे. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील ते एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे, असे...

सायबर सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांसाठी सोमवारी कार्यशाळा

मुंबई : सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर कसा करावा याची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!

नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....

शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या...

अभय योजना २०१९ अंतर्गत ३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर भरणा –...

मुंबई  :  वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना २०१९ अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत साधारणत: ३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर भरणा झाला...