सायबर सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांसाठी सोमवारी कार्यशाळा

मुंबई : सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर कसा करावा याची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने...

महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!

नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....

अभय योजना २०१९ अंतर्गत ३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर भरणा –...

मुंबई  :  वस्तू आणि सेवा कर विभागाने अंमलात आणलेल्या अभय योजना २०१९ अंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट २०१९ पर्यंत साधारणत: ३ हजार ५०० कोटी रुपयांचा कर भरणा झाला...

नाशिक दुर्घटनेची चौकशी होणार, मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक मधल्या प्राणवायू गळती दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कारवाई केली जाईल, या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मात्र या दुर्दैवी घटनेचं  कुणीही...

खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या जुळ्या बहिणींची चार पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा इथं सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या बहिणींनी जलतरण स्पर्धेत काल चार पदकं जिंकली. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं...

पूरबाधित घरांचे स्ट्रकचरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या सूचना

सांगली : पुरामुळे बाधित झालेली घरे राहण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी पूर बाधित घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी अभियंत्यांच्या टीम तयार करण्यात...

गडचिरोलीमधील निवडणूक तयारी समाधानकारक – उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार

गडचिरोली जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरा सुरु आहे. गडचिरोलीमध्ये...

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार, उद्योग क्षेत्राने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मालवाहतूक क्षेत्राशी निगडीत 'कोल्ड चेन'राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुंबई : ‘शेतकरी देशाचा प्रमुख घटक आहे. त्यामुळे त्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी, त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने...

इमारतीच्या एकाच मजल्यावर एकापेक्षा अधिक सदनिकांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला सील होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता मार्गदर्शक सूचना आणि निर्बंधांबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आल्याची माहिती महापालिका आय़ुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे....

भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल – सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल आणि सहा किंवा सात नोव्हेंबरला या सरकारचा शपथविधी होईल असा विश्वास भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार...