खाजगी क्षेत्रात खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक – क्रिडामंत्री आशिष शेलार
मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती...
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई : 'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती...
महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘एनसीआरबी’नं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून...
मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार-कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात...
मुलांमधील कलागुणांना संधी मिळवून देण्याचे दिव्याज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते "मिट्टी के सितारे" या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीची बक्षीसे प्रदान
मुंबई: संगीत क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, पण संधी मिळत नाही अशा मुलांना संधी मिळवून देण्याचे कार्य दिव्याज फाऊंडेशनच्यावतीने होत...
जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न
मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये सांमजस्य करार करुन एक महत्वपूर्ण...
सर्व पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ – सुभाष देशमुख
राज्यातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासंदर्भात सदस्य...
मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमधल्या खाटांच्या व्यवस्थापनासाठी ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील खासगी रुग्णालयांमधल्या खाटांचं वितरण, रुग्णांना अधिक प्रभावीपणे व्हावं, तसच रुग्णालयांची व्यवस्था अधिकाधिक परिणामकारक व्हावी, याकरता ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनानं केली आहे. त्याचबरोबर...
‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती
मुंबई : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स' (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा...
चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
चंद परिवार फाऊंडेशन या संस्थेनं ठाणे इथं आर. जे....