राज्यात गुरूवारी १९८ ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेल्या १९८ रुग्णांची काल नोंद झाली. त्यातले ३० रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले ४ आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. मुख्यमंत्री...

चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी एक कोटी ३० लाखाचा सीएसआर निधी

हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार  मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील आठ माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी हर्बल न्युट्रिशन कंपनी आणि चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला....

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, कुपोषण मुक्त संकल्पना

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात केंद्र शासनाच्या कुपोषण मुक्त भारताच्या चार संकल्पना राबवल्या जात आहेत. त्याअंतर्गत महिला आणि बाल कल्याण विभागानं पाडळदा गावात विविध उपक्रमांचं आयोजन...

राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच चौदाव्या दिवशीही कायम

मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापनेचा पेच आज चौदाव्या दिवशीही कायम आहे. भाजपा नेत्यांनी मुंबईत राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. पाच वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला. त्या आधारे...

राज्यातल्या रुग्णांचे लक्षणांच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करणार – मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू रुग्णांवर उपचार करण्याच्या दृष्टीनं, आरोग्य सेवेचं चार विभागात विभाज़न करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार सर्दी खोकल्याची लक्षणं असणाऱ्यांसाठी एक,...

महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित भाजपा आमदारांची आपला नेता निवडण्यासाठी मुंबईत बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे. केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा...

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डशी जोडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाचे विविध लाभ, सवलती व शिष्यवृत्तीच्या योजना राबवितांना राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्व लाभार्थींची नावे 30 डिसेंबर 2022 पर्यंत...

‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...