वैविध्यपूर्ण संस्कृती हेच भारताचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बोरिवली येथे गढवाल भातृ मंडळाच्या वतीने आयोजित मुंबई-उत्तराखंड महोत्सवाचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतिने नटलेला आहे. विविध राज्य आणि दुर्गम भागातील नागरिक देशाच्या कोणत्याही प्रदेशात...
मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसीड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे व पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या...
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी २० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसायाचा...
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात आदरांजली
मुंबई : आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली
आमदार मानसिंग...
बुलंद शहर येथील साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली चिंता
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत
मुंबई : उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त...
मुंबई जिल्हा नियोजनचा निधी ‘कोरोना’ नियंत्रणासाठी खर्च करण्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश
मुंबई : जिल्हा नियोजनचा सर्वाधिक निधी ‘कोरोना’ नियंत्रणासाठी प्राधान्याने खर्च करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज प्रशासनाला दिले.
यावेळी मुंबई शहरचे...
कोरोनाशी लढण्याबरोबरच विकास कामांना वेग देण्याचे प्रयत्न स्तुत्य
ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई : ठाणे महानगरपालिकेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाणेवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करताना विकास कामांचा वेगही हळूहळू वाढविणे स्तुत्य...
शासनाकडून एसटीला २२० कोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवास भाड्यात ३३ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते, यानुसारच राज्यशासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळास दिले आहेत.
ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९...
राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात काल ४ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६...
राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाचं रब्बी आणि द्राक्ष बागांवर संकट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ होतं. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात...









