संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. संत नामदेवांचा जीवनपट उलगडून दाखवणारं नाटक, भक्ती महोत्सव, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम मुंबई, पुणे,...

लॉकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र...

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण (Thalassemia) व कर्करुग्णांकरिता रक्ताचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही देत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेच्या अत्यावश्यक...

मुंबई उपनगर जिल्ह्यात विविध सुविधांच्या निर्मितीसह विकासकामांना गती देणार – पालकमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील कामांचा पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सन 2021-22 च्या आराखड्यानुसार उपनगर जिल्ह्यात सुविधांच्या...

सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे असले...

मुंबई : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जावून विकासकार्य केलं. जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

मुंबई (वृत्तसंस्था) : दिल्ली, गोवा, गुजरात आणि राज्यस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करता यावी यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनानं स्वतंत्र क्षेत्राची व्यवस्था केली आहे. प्रवासी...

राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन

मुंबई : ६१ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी...

राज्यात पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ

मुंबई : राज्य शासनाच्यावतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत 5 कोटी 51 लाख 69 हजार 292...

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

मुंबई : केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरू...

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची मुख्य सचिवांकडून पाहणी

मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला मुख्य सचिव अजोय मेहता यांनी भेट दिली. आपत्ती निवारणासाठी केलेले नियोजन याबाबत मुख्य सचिवांनी यावेळी आढावा घेतला. आपत्ती उद्भवल्यास विविध...

हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...