औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही – जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. पोलिस...

महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांत कुठलीही भांडणं नाहीत – बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये...

आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....

सिक्क‍िमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्क‍िमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी  बुधवारी  (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा

भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...

नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता

मुंबई : नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. श्री रामदेवबाबा सार्वजनिक...

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून  आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक...

राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३४ जिल्ह्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३८२ ग्रामपंचायतीसाठी आज दुपारी...

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

मुंबई: आंतरराष्ट्रीय महिलादिनी ट्रेल ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम करीत आहे. समाजातील मातांकडे पाहिल्यास असे दिसून येते की त्या एकाचवेळी गृहिणी, नोकरदार आणि कित्येक अन्य भूमिका निभावत असतात. करुणा भावाने त्या सामाजिक...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मिठाई तसंच अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल पुण्यात दिले. शासकीय...