चित्रिकरणासाठी ६५ वर्षांवरील कलावंतांना परवानगी न देण्यामागे आरोग्य सुरक्षेचा उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रिकरणासाठी ६५ वर्षांवरील कलावंतांना परवानगी न देण्यामागे भेदभाव नसून संबंधितांच्या आरोग्य सुरक्षेचा उद्देश्य असल्याचं स्पष्टीकरण, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिलं आहे.
या संबंधीच्या नियमावलीत...
मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार असावित आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोची कामं दर्जेदार असावित आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ठाकरे यांनी काल बई मेट्रोच्या...
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१...
राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२...
मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद असणार आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रशासनानं ही माहिती दिली. दोन दिवस लसीकरण बंद असल्यानं, पुढची माहिती मिळेपर्यंत...
बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...
राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही. विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झालं आहे. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र...
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज...
लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३ गुन्हे दाखल झाले असून...
कोरोना टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन
मुंबई : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन...









