राज्याच्या बऱ्याच भागात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे. पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला. कासेगाव, लक्ष्मीटाकळी,...
मुंबईतल्या गेट वे आँफ इंडिया इथं स्वच्छता मोहिम
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्रालय देशभरात 'क्लीन इंडिया' मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आज मुंबईतल्या गेट वे आँफ इंडिया इथं स्वच्छता मोहिम...
दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत आदरांजली
मुंबई: बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी विधान परिषद सदस्य श्री.राम दत्तात्रय प्रधान, माजी राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य श्री. विनायकराव पुंडलिकराव पाटील आणि माजी विधान परिषद...
परदेशातून येणाऱ्या विमानप्रवाशांना, ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : परदेशातून अन्य राज्यात उतरून, तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता, अशा प्रवाशांना, ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. मुख्यमंत्री...
भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इनस्टीट्युटने भारतीय नागरिकांच्या लसीकरणाला नेहमीच प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन ठेवला असून, संस्थेने भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही...
महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; इतर मागास बहुजन कल्याण...
मुंबई :- कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये,...
राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे विशेष पथक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि राज्यातल्या यंत्रणेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एक विशेष पथक पाठवलं आहे. यात सार्वजनिक...
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपचा मोर्चा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपनं आज धडक मोर्चा काढला. कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांसोबत मंत्री मलिक यांनी जमीन खरेदीचा...
नागरिकांना लाभ व्हावा यासाठी विकास प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करावेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास प्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास...
शिल्लक डाळींचे लाभार्थींना लवकरच वितरण करण्यात येणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...
मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत शिल्लक राहिलेल्या डाळींचे वाटप करण्यास केंद्र सरकारने आजच परवानगी दिली आहे, त्यानुसार शिल्लक डाळीचे लाभार्थींना लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...









