राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पावसाळा जवळ आल्याचं लक्षात घेऊन खासगी डॉक्टरांबरोबर समन्वय वाढवण्यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती...
राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले...
पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल : खासदार संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.
आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर...
राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत
मुंबई (वृत्तसंस्था) : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
रत्नागिरीजवळ उक्षी आणि भोके या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करबुडे बोगद्यात रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे...
उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक
खरीप आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे करताहेत जिल्ह्यांचे दौरे
मुंबई : राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी आज नाशिक आणि ठाणे...
राज्यात कोविड-१९च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या उंबरठ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ९३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण...
मंत्रालयात राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...
ऋषी कपूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दूवा निखळला, कला क्षेत्राची हानी
मुंबई : भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या...
२ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानांना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ हजार ४७ सालापर्यंत भारताच्या संकल्पानाना मुर्तरुप देण्यासाठी राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्राचं योगदान महत्वपूर्ण असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीतल्या करिअप्पा...
आयकर रिटर्न भरण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
मुंबई : आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी...










