कोरोनावर मात करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले लोकसेवेच्या कार्यासाठी सज्ज
मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना आजारावर मात करून नेहमीच्या उत्साहात विधानभवन येथे आपल्या कार्यालयात आले.
दि. 7 व 8 सप्टेंबर, रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाआधी त्यांना कोरोना विषाणूची लागण...
लॉकडाऊनच्या काळात ४६७ गुन्हे दाखल; २५५ लोकांना अटक
नाशिक ग्रामीणमध्ये नवा गुन्हा दाखल
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६७...
मुख्यमंत्र्यांनी सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधीचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सरकारी पत्रव्यवहारांमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव याचं संकेत चिन्ह वापरण्यासंबंधी निर्देशांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना, राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागांना...
विकेंड लॉकडाऊन साठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने जाहीर केलेल्या आठवडा अखेरच्या टाळेबंदीसाठी म्हणजेच विकेंड लॉकडाऊन साठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पुण्यात स्थानिक नियमावलीनुसार...
H3N2 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाचा आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात H3N2 विषाणूची लागण होऊन दोन मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर इथं एका जेष्ठ नागरिकाचा H3N2 ने मृत्यू झाला...
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे आगमन
श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. मंत्री पंकजा मुंडे व कुटूंबियांनी श्रींची उत्साहात...
राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे...
मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी; राज्याच्या अर्थव्यवस्थेसही मिळाली चालना – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...
मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना...
राज्यात महाआवास अभियानाअंतर्गत १०० दिवसात ८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्याच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात कालपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबवले जाणार आहे.
राज्यात...
शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासाला चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि...











