दत्तू भोकनळ यांना ‘अर्जुन पुरस्कार’ हा अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान! : महसूलमंत्री थोरात

मुंबई : संगमनेर तालुक्यातील मंगळापुर सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या दत्तू भोकनळने प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या ध्येय व चिकाटीच्या जोरावर तरुण पिढीपुढे आदर्श निर्माण करत यावर्षीचा केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार...

खासगी रुग्णालयातल्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारांचे दर राज्य सरकारकडून निश्चित

मुंबई (वृत्तसंस्था) : खासगी रुग्णालयातल्या म्युकरमायकोसीसच्या उपचाराचे दर राज्य सरकारने निश्चित केले आहेत. शहरांच्या वर्गीकरणानुसार हे दर निश्चित करण्यात आले असून त्यापेक्षा अधिक दर खासगी रुग्णालयांना आकारता येणार नाही. सर्वसाधारण...

खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे...

मुंबई : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी  दिल्या आहेत. कृषी विभागातील...

सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास आग

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ५ बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली. सुरुवातीला शंकरनगरच्या बाजूने आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले....

रुटरचा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश

मुंबई : कोव्हिड-१९चा उद्रेक आणि त्यामुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक लोक मन रमवण्यासाठी गेमिंगमध्ये रस घेत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स कम्युनिटी प्लॅटफॉर्म रुटरने मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या अॅपवर...

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा कोरोनामुक्त महिलेला भेट घेऊन दिलासा

योग्य उपचारानंतर ‘कोरोना’ होतो पूर्णपणे बरा; सामाजिक बहिष्कार घालणे गुन्हा अमरावती : दीड महिन्यांपूर्वीच कोरोनामुक्त झालेल्या नांदगावपेठ येथील एका महिलेच्या कुटुंबावर काही नागरिकांच्यावतीने अप्रत्यक्ष बहिष्कार टाकण्याची घटना उघडकीस आली. या...

महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल 67 हजार 468 नवे कोरोनाबाधित आढळले. बाधितांची सर्वाधिक दैनंदिन वाढ मुंबई आणि पुण्यात आहे. कालच्या दिवसांत बरे झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधितांची संख्या...

शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सहभागाची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृती आराखड्यातील शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी सर्वसमावेशक सक्रिय सहभागाची गरज असून त्यादृष्टीने प्रशासनाने याबाबत कृती आराखडा तयार करुन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.....

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कृषी संकूल उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातला शेतकरी आणि शेती हीच आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांसाठी नव्या संकल्पनेतून काम करण्यात येत आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते काल वाशिम इथं...

महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा –...

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षेसाठी राज्याचा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याकरता राज्य सरकारनं केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सरकारला दिले. गोंदिया महिला अत्याचाराच्या प्रश्नावर...