‘वंदेभारत’ अभियानांतर्गत ३९ हजार ५११ प्रवासी मुंबईत दाखल

२६५ विमानांमधून प्रवाशांचे आगमन मुंबई : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत विविध देशातून नागरिकांचा मुंबईत येण्याचा ओघ सुरुच असून आतापर्यंत २६५ विमानांद्वारे ३९ हजार ५११ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची...

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा...

उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांची वाढ

मुंबई : ओपेक देशांनी केलेल्या तीव्र उत्पादन कपातीमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मागील आठवड्यात सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली. आयईएने तेलाची मागणी दररोज ९१.७ मिलियन बॅरल होण्याचे भाकीत केल्यानंतर तेलाच्या किंमतींना...

मराठा आरक्षणाची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेणार – मराठा आरक्षण उपसमितीचे...

मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. उपसमितीने...

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाचे नव्याने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्वे निर्गमित

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु महाराष्ट्रामध्ये...

मुंबई सेंट्रलजवळील सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंट्रल मॉलला काल रात्री आग लागली. व्यावसायिक आस्थापनं असलेल्या या तीन मजली इमारतीत आग झपाट्यानं पसरली. आगीचे २४ बंब आणि...

शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर पाचशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही...

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान, तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी...

पुरामुळे सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नसलेल्या गावांमधे मोफत सौर दिव्यांचे वितरण

मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य नाही, त्या गावातल्या घरांना मोफत सौर दिव्यांचं वितरण करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे....