ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार ; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या...
राज्य सरकारकडून मुंबईत रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : वर्षभरात ७५ हजार जणांना सरकारी नेकऱ्या देणाऱ्या राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी प्रयत्नाचा पहिला टप्पा आज मुंबईसह राज्यभरात विभागीय स्तरावर संपन्न झाला. आज २ हजार जणांना नियुक्ती पत्र देत...
जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीच्या पर्शवभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात...
मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने, कार्यालये आज मध्यरात्रीपासून बंद –...
कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाची महत्त्वाची पाऊले
शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25 टक्क्यांवर
मुंबई : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे...
अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...
नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
पुणे : आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहेत. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत...
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
मुंबई : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे शासनाच्या एकूण रुपये 2000 कोटींच्या 6.78 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज, 2031 च्या (दिनांक 25 मे 2021 रोजी उभारलेल्या) रोखे विक्रीची सूचना देत आहे....
मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त
मुंबई : मुंबई पोलिस दलातले एक हजार दोनशे तेहतीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून त्यापैकी तिनशे चौतीस जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती...
लॉकडाऊनबाबत ३ मे नंतर योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राष्ट्र कर्तव्य आणि संयमाबद्दल सर्वधर्मियांचे कौतुक
मुंबई : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे...









