मंत्रालयात राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
मुंबई : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने, मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ...
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीयोजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला यांची माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकारला दिले आहेत. भाजपानेते आमदार आशिष शेलार यांनी...
राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी
मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित...
मालाड-मालवणी व गोरेगाव भागातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसेच जेथे रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी...
काँग्रेसने युतीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं वार्ताहर...
राज्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद ; सामान्य जनजीवनावर परिणाम नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्यांमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पुकारलेल्या भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि...
अवेळी पडणारा सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
मुंबई (वृत्तसंस्था) : अवेळी पडणारा सततचा पाऊस पिकांना हानिकारक असल्यानं त्याचा समावेश नैसर्गिक आपत्ती म्हणून करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मंत्रिमंळाच्या आज झालेल्या बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय...
प्रत्येक केंद्रावर दररोज कापसाच्या किमान शंभर गाड्यांची खरेदी होणार – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद झालेली कापूस खरेदी लॉकडाऊनचे नियम पाळून पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु खरेदीचा वेग कमी होता. तो खरेदी वेग वाढविण्याचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
आरे वृक्षतोड प्रकरणात पर्यावरण प्रेमींवर झालेले गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरे वृक्षतोड प्रकरणात स्थानिक नागरिक, आदीवासी आणि पर्यावरण प्रेमींवर झालेले गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे घेऊ, असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलं आहे. आरे...
मुंबई सेंट्रलजवळील सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सेंट्रल बस स्थानकाजवळ असलेल्या सिटी सेंट्रल मॉलला काल रात्री आग लागली. व्यावसायिक आस्थापनं असलेल्या या तीन मजली इमारतीत आग झपाट्यानं पसरली. आगीचे २४ बंब आणि...











